Posts

स्पर्धा परीक्षा आणि आजची पिढी.

Image
विषय तसा तुमच्या आवडीचा नसेल पण विषय खूपच गंभीर आहे म्हणून आज खूप दिवसानंतर एक असा विषय घेवून तुमच्या समोर आलो आहे. आज अचानक मी स्पर्धा परीक्षा हा विषय का बर घेतला असेल? असा विचार तुमच्या मनात नक्कीच आला असेल.  ह्यात गंभीर होण्यासारखी गोष्ट अशी आहे की , आज खूप तरुण मुलांना ही स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हेच माहित नसतं. कला, वाणिज्य आणि विज्ञान ह्या पलीकडे पण काही असत ह्याची माहिती देणार अस काहीच साधन आपल्या शिक्षण पद्धती मध्ये नाही. शिक्षण पद्धती मध्ये ह्याचा विषय कसा घेता येईल आणि एखाद्या मुलाचं समज्याप्रती असणारा आवड कशी जोपासली जाईल ह्या बदल तरी मला ठाऊक नाही पण आपला पाल्य जर अभ्यासात हुशार असेल  किंवा त्याला लोक सेवा करायची आवड असेल तर नक्कीच स्पर्धा परीक्षा हे एक उत्तम पर्याय आहे.  एखाद्या घरात पालक जर शिकलेले असतील किंवा कोणी जर ह्या क्षेत्रातल असेल तरच त्या मुलांना ह्याची माहिती उपलब्ध होते. परंतु आज आपल्या समाजात असे ही खूप विद्यार्थी आहेत जे गरीब आहेत परंतु त्यांची परिश्रम करायची तयारी आहे पण त्यांना दिशा दाखवणार कोणी नसते. आज आपल्याकडे इंटरनेट च एवढं ...

निरोप समारंभ

Image
  गुरुवर्य संध्या बाई ... नमस्कार...!  काही कारणास्तव मी आज ह्या समारंभास इच्छा असूनही उपस्थित राहू शकलो नाही त्यासाठी मी मना पासून तुमची माफी मागतो. मला माहित आहे जस शाळेत आमच्या चुकीमुळे तुम्ही आम्हाला शिक्षा करायच्या पण नंतर मात्र तुम्हाला ही वाईट वाटायचं.. तसच आज ही तुम्ही मला माझ्या ह्या चुकीला माफ नक्कीच करालच... बाई तुमच्या विषयी किती बोलावं तेवढं कमीच तरीही मला माझ्या मनातले दोन तीन अनुभव सांगायला नक्कीच आवडतील , अनुभव म्हणण्यापेक्षा तुमच्या शिकवणी ज्या मी माझ्या आयुष्यात आण्याचा प्रयत्न केला त्या आज मला इथे सांगाव्याशा वाटतात.. संध्याबाई आमच्या लाडक्या वर्ग शिक्षिका,  ह्यांचा आज निरोप समारंभ..... वयाची पस्तीस वर्ष तोच आदर, तेच राहणीमान ,तोच बोलण्यातला साधेपणा आणि एक उत्कृष्ट शिक्षक असं व्यक्तिमत्त्व.... आज बाईंचा शाळेतला शेवटचा दिवस ह्या नंतर कधीही आपण विद्यार्थी म्हणून शाळेत तरी बाईंच्या सनिर्ध्यात राहू शकणार नाही हा विचार मनाला कुठे तरी कुर्तोडतोय. ज्या बाईंच्या सनिर्ध्यात कित्येक वर्ष आपण हुंदडलो, खिदडलो आणि रडलोही.... ज्यांच्या सनिर्ध्यात आमच्या पाठीवर श...

कोरोनाचा कहर..!

Image
  मित्रा तुझं इम्यूनिटी सिस्टम छान असेल रे पण तुझ्या घरच्यांचं काय? तू जाशील बिंदास्त बाहेर,  पण कोरोना चा आणशील ना घरच्यांना आहेर... तुझे आहेत मित्र बाहेर जमवशिल तू गर्दी,  पण नंतर तुझ्या सोबत असेल फक्त ताप खोकला आणि सर्दी. स्वतःचा जीवन तर लावशील पणाला , पण घरच्यांना ही लावशील क्वारंटाईन करायला. तू फिरतोय आणि करतोयस जीवाची मज्जा,  पण माझा खाकितला माणूस दिवस रात्र भोगतोय ना त्याची सज्जा. माझे डॉक्टर आणि नर्सेस तर्स्ताहेत भेटायला घरच्यांना,  ही वेळ तुझ्या मुळेच तर आली नाही ना..!! हाथ जोडून विनवणी करतोय माझा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा , गप्प घरात बसा बाबांनो कोरोना नाही कोणाच्या जातीपातीचा... तूझ्याच हातात आहे सगळं..... हे दिवस पण जातील... तू फक्त एकदा निश्चऱ्य कर , पुन्हा तेच जुने दिवस येतील.. लेखक हितेश किशोर दुर्गुळे

social media

Image
सोशल मीडिया..... आज जिथे तिथे लोक सोशल मीडियाद्वारे खूप पुढे जात आहेत. सोशल मीडियामुळे आज जग जवळ येत चाललं आहे. आज आपण घर बसल्या एखाद्या लांबच्या जागेवर फिरून येवू शकतो , तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणची माहिती घेवू शकतो , बघुही शकतो शिवाय आपल्या पासून खूप दूरवर असणाऱ्या माणसांशी बोलू ही शकतो. पण खरच एवढ सोप होतं का हो हे सगळं ...... कित्येक वर्ष लागली हो कित्येक वर्ष.... लोक पत्र व्यवहार , तार,  फोन , ईमेल, व्हिडिओ कॉल , व्हॉटसअप , ऑर्कुट, फेसबुक , गूगल, युट्यूब आणि इंस्टाग्रम..... ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायला जरा वेळच लागला. लोकांना वेळ लागला ते अपडेट व्हायला.. पण जसं जस लोक ह्याच्या जवळ येवुन स्वतःची प्रगती करत गेले तसे तसे लोक समाजापासून आणि माणुसकी पासून लांब होते गेले. आपण बघतोय आज लोक एखादी गोष्ट करायची असेल तर प्रथम गूगल करतात... का तर गूगल वर सगळं माहिती असते. पण जसं जसे आपण स्वतःला ह्या गोष्टीची सवय लावून घेतली आहे त्या मुळे आपण स्वतःच्याच घरातील माणसानं पासून म्हणजेच आपल्या माणसानं पासून दुरावत आहोत हे आपल्याला समजत नाही आहे. युवा पिढी ही तर ह्यात पूर्ण पणे साम...

शिवरायांचा मराठी समाज....!

Image
आज विषय थोडा वेगळा, थोडा गंभीर, थोडा कोड्यात टाकणारा, थोडा विचार करायला लावणारा, आणि थोडा खरं सांगणारा...... हो खरं सांगणाराच....! खूप उद्दार मनाचे मराठी लोक.... गरिबांची सगळ्यात लवकर कीव येईल तो मराठी, आपल्या अर्ध्या भाकरीचा तुकडा पण समोरच्याला देवून स्वतः उपाशी राहेल तो मराठी, आणि शिवाजी महाराज की जय अस म्हंटल्यावर ज्याचा अंगावर शहारे येतील तो  मराठी..... एवढा मोठा शिवरायांचा वारसा लागलेला हा मराठी समाज. शिवरायांच्या नावातून जगाला पण आपली ओळख करून देईल असा हा माझा समाज. खूप हेवा वाटतो मला मराठी असल्याचा खूप... हो खूपच. शिवजयंती , गणेशोत्सव, दही हंडी, गुढी पाडवा, दिवाळी, दसरा, मराठी दिवस आणि महाराष्ट्र दिवस असे अनेक उत्सव अभिमानाने साजरा करतो मराठी माणूस आणि जगाला छाती ठोकून सांगतो की ही सगळी माझ्या राजाची देणं आहे जर माझा राजा आमचे महाराज शिवराय नसते तर आज आपण नकीच एक वेगळ्या धर्माचे अनुयायी म्हणून ह्या देशात ह्या महाराष्ट्रात दिसलो असतो. महाराष्ट्र एक उदार मन असलेलं राज्य जिथे कोणालाही परका समझल जात नाही जो जो इथे पोटा पाण्यासाठी आला त्या त्या व्यक्तीला आणि त्या त्या...

माझ्या मनातली ती परी......

Image
आज माझी सकाळ जरा लवकरच झाली. एवढ्या सकाळी जाग आलीच होती तर म्हटलं उठाव आणि सकाळ कशी असते जरा बघावं. म्हणून मी आईला न उठवता स्वतःच उठलो आणि सकाळच्या सगळ्या विधी आटोपून मस्त असा गरम चहा मी स्वतः बनवलेला बर का.... एका कपात घेवून गॅलरी मध्ये आलो तेंव्हा सकाळचे जेमतेम ५ वाजले होते..... सूर्याची सुदंर किरणे गॅलरी मध्ये डोकावत होती आणि मी ही आपल्या सकाळच्या निसर्गाचं दर्शन घेत चहाचा आस्वाद घेत होतो. सकाळची ती सूर्याची किरणे, निसर्गाचं ते  सुंदर रूप , पक्ष्याचे ते कीलबिलनारे आवाज, मी अनुभवत होतो तितक्यात एक शाळेची बस व्या ब्रेक चां आवाज कानावर पडला आणि त्याच्या समोरूनच एक लहानशी चिमुरडी ३ वर्षाची असावी, आपली लहानशी पाऊल टाकत आपल्या आईच्या बोटाला पकडून येत होती. आईच्या पाठीवर एक छोटी स्कूल बॅग आणि उशीर झाला म्हणून मुलीला गडबडीने गाडीत बसवून बस क्लिनर ला "नीट सांभाळून गाडी चालवा भाऊ" ... असा बजावताना मी ऐकलं....... आणि एका वेगळ्याच विचारत मी रमून गेलो.... आज आपण बघतो की  मुलीला चांगल शिक्षण, चांगले कपडे , चांगल्या सोयी सुविधा कश्या उपलब्ध करून देता येतील या साठी सगळेच पालक ...

श्री कृष्ण एक परिपूर्ण भगवान....!

Image
Shree krishna...!  "श्री कृष्ण" म्हटलं तर एक गोड नाव पण मानलं तर एक परिपूर्ण भगवान. "श्री कृष्ण" म्हटलं तर एक गोड नाव पण मानलं तर प्रेमाचं आणि शक्तीच एक अदभुत रूप. चला तर ह्या गोड नावाला या उलट ह्या गोड नामरुपी परम परमात्म्याला जवळून जाणून घेवूया....! तर कृष्णाला आपण विष्णुच रूप मानतो पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना हे माहीत असेल की  कृष्ण हा एक परिपूर्ण भगवान आहे. कृष्ण जन्म हा जरी देवकीच्या उदरातून झालेला असला तरी भगवान श्री कृष्णाच्या स्व: इच्छेने झालेला आहे. कृष्ण जन्म हे धरती वर होत असलेल्या पापाला रोखण्यासाठी व नराधमाला पापाची योग्य ती शिक्षा देण्यासाठी झाला. देवाचा हा अवतार सगळ्याच बाबतीत सर्व श्रेष्ठ आहे जिथे प्रेम ,माया, ममता, शक्ती , युक्ती, राजा , मित्र हे सगळे एकाच रुपात समाविष्ट होते तो अवतार म्हणजे श्री कृष्ण. तर भगवान श्री कृष्ण धरतीवर अवतरणार हे ऐकुन पूर्ण देवलोक खूप आतुर होते. भगवंताची इवले इवले पावलं धर्तीवर पडणार म्हणून पूर्ण धरती आणि ब्रम्हांड खुलून गेल होत. देवाचं मानव रुपी हे स्वरूप पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते. अश्यातच एका रात्री द...